सदर योजनेअंतर्गत सन 2001 च्या जनगणनेनुसार, न जोडलेल्या वाडया-वस्त्या बारमाही रस्त्याने जोडणे. अस्त्त्विातील दुरावस्था झालेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची दर्जोन्नती करणे.
तसेच
राज्यातील न जोडलेल्या वाडया-वस्त्या जोडण्यासाठी नवीन जोडणी व प्रधान मंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत अंतर्भूत न झालेल्या अस्तित्वातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करणे. यासाठी प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर सदर योजना राबविण्यात येत आहे.